तांदळाचे काही दाणे बदलू शकतात तुमचे बिघडलेले नशीब, फक्त करा हे उपाय मिळेल सुख-समृद्धी..’

जवळजवळ सर्व लोकांना भात खायला आवडते. असे बरेच लोक आहेत ज्यांचे भात खाल्याशिवाय जेवण पुर्ण होत नाही. त्या लोकांना जेवताना भात खाणे आवश्यक असते, हिंदु धर्मात तांदूळाला ‘अक्षता’ म्हणुनही ओळखले जाते, हिंदु धर्मात अशी अनेक शुभ कामे आहेत ज्यात तांदूळ वापरले जातात. तांदुळ अक्षता म्हणुन उपासना सामग्रीत समाविष्ट करणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रात असे अनेक मार्ग … Read more

जेवताना आधी चपाती खावी की भात ? आपल्या शरीरासाठी सर्वोत्कृष्ट काय आहे हे जाणून घ्या…

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे येथे आपल्याला अनेक वर्ण, जात आणि धर्माचे लोक बघायला मिळतात . अशा परिस्थितीत, प्रत्येक ठिकाणी आणि समाजात राहणीमान आणि आहार यांमधे थोडा फरक आढळतो. विशेषत: भारतात, अन्न खाणे एक महान छंद आहे. येथे आपल्याला बर्याच प्रकारच्या पाककृती सापडतील. तथापि, ‘चपाती आणि भात ‘ अशा दोन गोष्टी आहेत ज्या जवळजवळ … Read more

बेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…

पपई पोटासाठी खूपच गुणकारी असते आणि हि खाल्ल्याने पोटासंबंधित अनेक आजार लवकर बरे होतात. आरोग्याशिवाय पपई त्वचेसाठी देखील खूपच उत्तम मानली जाते. आणि याच्या मदतीने त्वचेसंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. पपईचा प्रयोग अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. कारण या फळामध्ये असेलेले घटक त्वचेवर प्रभावी ठरतात. पपईचा फेस पॅक सहजरित्या घरामध्ये तयार … Read more

औषधीय गुणांनी परिपूर्ण आहे कडुलिंबाचे पाणी, रोज हे पाणी पिल्याने दूर होतात हे घातक रोग

आयुर्वेदामध्ये अनेक झाडांचा उल्लेख केला गेला आहे जे कि औषधीय गुणांनी भरपूर आहेत आणि या झाडांची मुळे, साल, फळ आणि पानांचा प्रयोग औषधे बनवण्यासाठी वापर केला जातो. आयुर्वेदातही कडुलिंबाच्या झाडाचा उल्लेख करण्यात आला आहे. आयुर्वेदामध्ये या झाडाला सर्वरोग निवारिणी या नावाने ओळखले जाते. ज्याचा अर्थ सर्व प्रकारच्या रोगांचे निवारण करणारा असा होतो. आजच्या काळामध्ये अनेक … Read more